vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 28/09/2025 रोजी ठीक 7:30 वाजता तावरजा मध्यम प्रकल्पाचे एकूण 22 द्वार हे 10 सेंटिमीटर बंद करण्यात आले

लातूर प्रतिनिधी-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 28/09/2025 रोजी ठीक 7:30 वाजता तावरजा मध्यम प्रकल्पाचे एकूण 22 द्वार हे 10 सेंटिमीटर बंद करण्यात आले

🟢 *विसर्ग कमी* 🟢*तावरजा मध्यम प्रकल्प तावरजा**तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 28/09/2025 रोजी ठीक 7:30 वाजता तावरजा मध्यम प्रकल्पाचे एकूण 22 द्वार हे 10 सेंटिमीटर बंद करण्यात आले असून तावरजा नदीपात्रात विसर्ग कमी करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत एकूण 4 उचल द्वारे 10 सेंटिमीटर ने चालू आहेत. एकूण 401 क्यूसेक्स (11.36 क्यूमेक्स ) इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे.*धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.पुरनियंत्रण कक्षतावरजा मध्यम प्रकल्प तावरजा

संबंधित पोस्ट

महाडिबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज वेळेत मंजुरीसाठी सादर करा ‘ऑटो रिजेक्ट’ अर्जांना मुदतवाढ मिळणार नाही

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोयाबीन, भुईमूग बियाणे…

महाराष्ट्रात एका वर्षांत १५.७२ लाख कोटींची गुंतवणूक,१ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती – उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

महाराणा प्रताप सिंहांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यचळवळीतील व राष्ट्र उभारणीतील योगदान महत्त्वाचे- *ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे* 

vishwatmaklokswamivarta