vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

– काही दिवसापासून पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्यामुळे अनेक कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना-

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील शिव, प्रतीक्षानगर, अंधेरी, गोराई या भागात गेल्या काही दिवसापासून पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्यामुळे अनेक कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पंचशील नगर, प्रतीक्षा नगर, जीटीबीचा परिसर या भागात नागरिकांना अक्षरशः टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली असताना देखील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावं लागतं असल्यामुळे या परिसरात नाराजी आहे. अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व या परिसरात देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यासोबतच विजयनगर सोसायटी, छत्रपती संभाजी नगर, पार्लेश्वर सोसायटी, पोदारवाडी या भागात देखील पाणी कमी येत असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

यासंदर्भात रहिवाश्यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. यावर पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे की, ऑक्टोबरमध्ये उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे पाण्याचा वापर देखील वाढला आहे. अशी ही बातमी सह्याद्री न्यूज मध्ये ही आलेली आहे

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारातून कळवा येथे भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न

नागरी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार :- विद्याधर महाले पाटील,बाबासाहेबांमुळे मी सचिव व आमदार होऊ शकलो सिद्धार्थ खरात

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा 

vishwatmaklokswamivarta

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा “महाराष्ट्राची हिरकणी” म्हणून गौरव – क्रीडा सोयीसुविधांसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन

गोदावरी व नर्मदा नदीच्या संगमाचा जलकलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त !

सातारा जिल्ह्यातील साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी..

vishwatmaklokswamivarta