vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

– काही दिवसापासून पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्यामुळे अनेक कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना-

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील शिव, प्रतीक्षानगर, अंधेरी, गोराई या भागात गेल्या काही दिवसापासून पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्यामुळे अनेक कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पंचशील नगर, प्रतीक्षा नगर, जीटीबीचा परिसर या भागात नागरिकांना अक्षरशः टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली असताना देखील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावं लागतं असल्यामुळे या परिसरात नाराजी आहे. अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व या परिसरात देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यासोबतच विजयनगर सोसायटी, छत्रपती संभाजी नगर, पार्लेश्वर सोसायटी, पोदारवाडी या भागात देखील पाणी कमी येत असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

यासंदर्भात रहिवाश्यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. यावर पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे की, ऑक्टोबरमध्ये उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे पाण्याचा वापर देखील वाढला आहे. अशी ही बातमी सह्याद्री न्यूज मध्ये ही आलेली आहे

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचे उद्घाटन, वाचनीय ग्रंथांच्या मेजवानीचा वाचकांनी लाभ घ्यावा..

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार

vishwatmaklokswamivarta

निबंध व चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा थाटातजिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ आयोजित ‘मिशन परिवर्तन’ स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग….

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ..

हिरकणी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर लाल किला पर्यटक आणि नागरिकांसाठी आज पासून पुढील तीन दिवसासाठी बंद…

vishwatmaklokswamivarta