vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पुर्णपणे माफ 

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पुर्णपणे माफ

नांदेड, प्रतिनिधी :-महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून, दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पुर्णपणे माफ केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँका, वित्तीय संस्थानी त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधिक्षक, पुणे यांनी दिले आहे.

                                                                                                                                                                            सर्व बँका, वित्तीय संस्थाना शासन अधिसूचनेत नमुद केल्यानुसार शेती किंवा पीक कर्जाशी संबंधीत संस्थानी अभिस्वीकृती, रोखपत्र करारनामा, हक्कविलेख निक्षेप, हडप तारण किंवा तारण गहाण, हमीपत्र गहाणखत, प्रतिभुती बंधपत्र, गहाणखत, गहाणाचे सुचनापत्र किंवा घोषणापत्र किंवा यास संलग्न अशा कोणत्याही संलेखावर आकारणी योग्य असलेले दोन लाखांपर्यतचे मुद्रांक शुल्क पूर्णत: माफ करण्यात आले आहे. याबाबत काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश शासन अधिसूचनेद्वारे दिले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

पायभूत सुविधा निर्मितीतून लातूर पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• लातूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण• नवनियुक्त ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप• क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभ

भरती प्रक्रियेतील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई – मंत्री उदय सामंत

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याचे निलंबन- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

जिल्हा माहिती कार्यालय निर्मित कॉफी टेबलबुक ऑनलाईन उपलब्ध

निरपराध हिंदूंना गुंतवणार्‍या आणि अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्‍या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबई येथे प्रकाशन,बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल !- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक