vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

 

रायगड – अलिबाग,( प्रतिनिधी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या प्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला

यावेळी विभागीय व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया,विलास शिंदेविभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया,दीपा सहानी,अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया,विजयकुमार कुलकर्णी,व्यवस्थापकीय संचालक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मंदार वर्तक तसेच विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सर्व बँकांनी कृती आराखडा तयार करून नियोजित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.कार्यक्रमाच्या शेवटी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड जी. एस. हरळय्या, यांनी उपस्थितांचे अभिनंदन करून आभार मानले.

संबंधित पोस्ट

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे दशकांपासूनचा विजेचा अडथळा दुरमहावितरण विभागाकडून विविध ठिकाणी नवीन पोल बसवले विजेच्या तारांना सुरक्षित उंची देत बससेवेचा मार्ग मोकळा

vishwatmaklokswamivarta

सोलापूर बसस्थानाकावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित!

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

vishwatmaklokswamivarta

घाटकोपर भीमनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बुद्धपौर्णिमा महोत्सव*बुद्धमूर्तीचा स्थापना सोहळा* 

खापाल कामकाजासाठी वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्याइच्छुक सेवानिवृत्त लेखापालांनी अर्ज करावेत….

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधादरम्यान झालेल्या संघर्षात ३ जणांचा मृत्यू..