vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आनंदी अय्यर यांना पुरस्कार 

जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आनंदी अय्यर यांना पुरस्कार

जालना : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात जालना येथील आशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या संचालिका आनंद

सुब्रमणियम अय्यर यांना एमएसएमई सुपर स्टार पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार राज्यसभा सदस्या डॉ. ज्योती वाघमारे, झोनल जनरल मॅनेजर एनएसआयसी डी.डी.महेश्वरी, हस्तकला, वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार सहाय्यक संचालक सुरेश नारायण तांडेकर तसेच संस्थापक, झेप उद्योजिनी पौर्णिमा शिरीषकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. आनंदी अय्यर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संगणक शिक्षण, डिजिटल साक्षरता,महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यbकेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार

प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे जालना जिल्ह्याचे नाव राज्य वराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवर,विद्यार्थी, पालक व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतआहे.

०००००००००

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी सायकलवरून आले कार्यालयातदिला पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश

स्वधर्म रक्षणाच्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० वा शहिदी समागम’

vishwatmaklokswamivarta

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

दृष्टी आपल्या हक्काची, काळजी आपल्या आरोग्याची”“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” अभियानाअंतर्गत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया मोहिमेस ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta