
केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी चीन भारतीय हद्दीत ६० किलोमीटरपर्यंत घुसल्याचा दावा तथ्यांच्या आधाराशिवाय करू नये, असं म्हटलं आहे.
राज्य प्रतिनिधी -केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी चीन भारतीय हद्दीत ६० किलोमीटरपर्यंत घुसल्याचा दावा तथ्यांच्या आधाराशिवाय करू नये, असं म्हटलं आहे.
अरुणाचल प्रदेशातील सीमांकनाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करताना स्थानिक समुदायांच्या चिंता आणि हितसंबंधांचाही विचार केला पाहिजे, असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं.



