vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

स्वराज्य’ संघटनेची स्थापना; राज्यसभा अपक्ष लढविण्याचीही घोषणा…संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून

 ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना; राज्यसभा अपक्ष लढविण्याचीही घोषणा…संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून

 

पुणे प्रतिनिधी

संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथील आयोजित पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सामाजिक कार्य करण्यासाठी आपण ‘स्वराज्य’ संघटनेची  स्थापना करत असल्याची घोषणा त्यांनी केली. आगामी काळात ही संघटना एक राजकीय पक्ष म्हणूनही उदयास येऊ शकते. तशी माझी तयारीही आहे, असे सूचक विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

संभाजीराजे छत्रपती  यांनी पुणे येथील आयोजित पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सामाजिक कार्य करण्यासाठी आपण ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणा त्यांनी केली. आगामी काळात ही संघटना एक राजकीय पक्ष म्हणूनही उदयास येऊ शकते. तशी माझी तयारीही आहे, असे सूचक विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केले. याच वेळी त्यांनी आगामी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) अपक्ष लढविण्याची घोषणाही केली आहे. आपण यापुढे कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. मात्र, राज्यसभेसाठी आवश्यक संख्याबळाचे गणीत पाहता सर्वपक्षांनी मला राज्यसभेवर पाठवावे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. आपण राज्यसभा अपक्ष लढणार आहोत. संधी मिळाली तर भविष्यात लोकसभाही लढू शकतो, असे सूतोवचही त्यांनी या वेळी केली. महाराष्ट्रात दोन, तीन लोक असे आहेत राज्याते कोणत्याही मतदारसंघातून लढू शकता, असेही ते या वेळी म्हणाले.

‘स्वराज्य’ संघटनेच्या माध्यमातून समाजाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल. स्वराज्य संघटनेसाठी अद्याप कोणताही रंग, चिन्ह ठरवले नाही. त्यासाठी महाराष्ट्रभर दौरे काढून लोकांशी करणार आहे. काही असले तरी हृदयात असलेला केशरी पट्टा तर कोणी काढू शकत नाही. छत्रपती घराण्यांवर असलेले प्रेम मला या आगोदरच पाहायला मिळाले आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी या आधीही महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राज्यातील जनतेने छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केले

संबंधित पोस्ट

विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबलवर होणार मतमोजणी,जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची माहिती

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन प्रकरणात न्याय मिळाला पुढे ही न्याय मिळेल, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ  यांना गणपती बाप्पा पावला

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत 12 ऑगस्ट रोजी सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या आवाहन 

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत  भाजप विजयी होईल, जनता एनडीए  सोबत- अमित शाह केंद्रीय गृहमंत्री

vishwatmaklokswamivarta

महत्त्वाचा संदेश.- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल…

vishwatmaklokswamivarta