vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

मुंबई धारावीतील गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

मुंबई धारावीतील गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

 

मुंबई प्रतिनिधी –

मुंबईतील धारावी गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे धारावी विभागात 90 फूट रोडवर झालेल्या गोळीबार प्रकरणात परिसरातील सराईत गुन्हेगार आरोपी मोहम्मद शेख उर्फ अज्जू याला अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

पोलिसांच्या सूत्रानुसार धारावीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी सराईत आरोपी मोहम्मद शेख ऊर्फ अज्जू (३७) याला अटक केली त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपीकडील बेकायदा शस्त्रातून सुटलेल्या गोळीमुळे महिला जखमी झाली होती त्याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

धारावीतील ९० फूट रोडवर रविवारी  झालेल्या गोळीबारात सरवर बेगम शेख (३२) जखमी झाल्या होत्याधारावीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी सराईत आरोपी मोहम्मद शेख ऊर्फ अज्जू (३७) याला अटक केलीत्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपीकडील बेकायदा शस्त्रातून सुटलेल्या गोळीमुळे महिला जखमी झाली होती त्याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

धारावीतील ९० फूट रोडवर  झालेल्या गोळीबारात सरवर बेगम शेख (३२) जखमी झाल्या होत्या त्यावेळी त्या तेथे खरेदी करीत होत्या आणि हाताला गोळी लागल्यामुळे त्या जखमी झाल्या परिसरातील अनेक सीसी टीव्ही तपासून गोळीबार करणाऱ्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन मोहम्मदला अटक करण्यात आली त्याच्याकडून बंदूक हाताळताना ही गोळी सुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत

संबंधित पोस्ट

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी८ महिला व १ पुरुष क्रिकेटपटूची राज्यस्तरीय संधी; प्रशिक्षक ऋषिकेश काने यांच्या मार्गदर्शनाला यश

आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याची गरज;आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अशासकीय विधेयक सभागृहाच्या पटलावर विचारार्थ बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक पालकांच्या पालन-पोषणाला कायदेशीर बळ देण्याचा आ.मुनगंटीवार यांचा पुढाकार

भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करावीत

लातूरकरांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन’