vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 34.07 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 34.07 टी.एम.सी. पाणीसाठा

      सांगली, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.07 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

  विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 103.73 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.05 (10.10), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.89 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 34.07 (34.40), राधानगरी 8.12 (8.36), दूधगंगा 21.36 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.63 (2.77), पाटगांव 3.68 (3.72), अलमट्टी 122.83 (123).

 सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सकाळी 8 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 2100, धोम 505, कण्हेर 340, उरमोडी 250, तारळी 116, दुधगंगा 100, तुळशी 50, हिप्परगी बॅरेज 25 हजार 27 व अलमट्टी धरणातून 20 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.

 विविध पुलाच्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 11.6 (40) व अंकली पूल हरिपूर 7.8 (45.11).

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचेकडून शिवणी आरमाळ येथील कै. कैलास नागरे कुटुंबाचे सांत्वन ..

केस गळती आजाराच्या संशोधनासाठी आयसीएमआरचे शास्त्रज्ञ येणार – प्रतापराव जाधव > केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली बाधित गावांना भेट > घाबरु नका, लवकरच निदान 

vishwatmaklokswamivarta

समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याणकरण्याची राज्य शासनाची भूमिका- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे- मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात – 21 स्टॉलमधून शासनाच्या योजनांची माहिती प्रदर्शित विविध शासकीय योजनांचा 3 हजार 800 हून अधिक लाभार्थींना लाभ वाटप

कल्याणमधला धक्कादायक प्रकार-मराठी तरुणीला परप्रांतीय कडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना

मद्यपान, तंबाखू आणि धूम्रपानासारख्या कायद्याने आक्षेपार्ह असलेल्या जाहिरातींच्या रेल्वेमधील प्रदर्शनावर बंदी: अश्विनी वैष्णव

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित ‘खासदार क्रीडा महोत्सवा’स पुणे येथे सुरूवात, 15 दिवस 35 स्पर्धांचे आयोजन विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना आरोग्य संपन्नतेलाही तितकेच महत्त्व – मुरलीधर मोहोळ क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला मिळणार बळकटी – अंजली भागवत

vishwatmaklokswamivarta