vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा..

मुंबई प्रतिनिधी-राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे.या निर्णयामुळे २५३ तालुके आणि २९ जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ४७ हजार रुपये, तर दुभत्या जनावरांसाठी ३७,५०० रुपये इतकी मदत दिली जाईल. तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरं, आणि मनरेगा मार्फत रोजगार देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना नव्याने उभं राहण्याची संधी मिळणार असून राज्य सरकारनं “कोणीही वंचित राहणार नाही” याची ग्वाही दिली आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय पोलीस क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज साकेत मैदान, ठाणे येथे संपन्न

मुंबईतील साकीनाका येथे रस्त्यावरील उघड्या मेन हॉलमध्ये पडून एका स्थानिकाचा मृत्यू झाले असल्याची वृत्त

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे सहकार विभागाचे आवाहन