vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

आताच मोठी बातमी- अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

राज्य प्रतिनिधी- राज्यात अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू

मुसळधार पाऊस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान झालं घरादाराचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झाले आहे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे

ग्रामीण भागातील एंट्रास्ट्रक्चर सर्व कोलमडून पडले आहे याच्यामुळे अनेक लोक बेघर झाले अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत अनेक लोक जखमीही झाले आहेत या सर्व गोष्टी या अतिवृष्टीमुळे आपल्याला पाहायला मिळाल्या सर्वत्र नुकसान झालं असल्याने यामुळे राज्यात सर्वत्र पाहणे आणि राज्यात भेटीगाठी करून लोकांना आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिलासा दिला जाईल यासाठी काम सुरू केले

ज्यांच्या घरात भरपूर पाणी शिरले आहे त्यांना तात्पुरती मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात येत आहे ज्या त्या प्रकारे छोटी मोठी मदत करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे

याकरता तातडीने निधी उपलब्ध करून लोकांच्या झालेल्या नुकसानाकरिता भरपाई करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे

संबंधित पोस्ट

जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालयात नवनिर्वाचित पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा आयोजित जिल्हा बैठकीत सत्कार सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तदि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश.. 

करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा ६ मार्च रोजी

नवरात्रोत्सवात मुंबईकरांसाठी बेस्टची विशेष सुविधा 🚌 २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान महालक्ष्मी मंदिर मार्गांवर अतिरिक्त बसेस धावणार.

vishwatmaklokswamivarta

अधिकारी -‌ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारी दक्षतेने पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जनगणना २०२७ संदर्भातील जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ…

मुंबई धारावीतील गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक