vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

आताच मोठी बातमी- अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

राज्य प्रतिनिधी- राज्यात अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू

मुसळधार पाऊस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान झालं घरादाराचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झाले आहे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे

ग्रामीण भागातील एंट्रास्ट्रक्चर सर्व कोलमडून पडले आहे याच्यामुळे अनेक लोक बेघर झाले अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत अनेक लोक जखमीही झाले आहेत या सर्व गोष्टी या अतिवृष्टीमुळे आपल्याला पाहायला मिळाल्या सर्वत्र नुकसान झालं असल्याने यामुळे राज्यात सर्वत्र पाहणे आणि राज्यात भेटीगाठी करून लोकांना आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिलासा दिला जाईल यासाठी काम सुरू केले

ज्यांच्या घरात भरपूर पाणी शिरले आहे त्यांना तात्पुरती मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात येत आहे ज्या त्या प्रकारे छोटी मोठी मदत करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे

याकरता तातडीने निधी उपलब्ध करून लोकांच्या झालेल्या नुकसानाकरिता भरपाई करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५’ ला मान्यता दिली.संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक, 2025 मंजूर..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘जिवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम; बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक! पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्याअस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! – सनातन संस्था

खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 संदर्भातील राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा शुभारंभ