vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

आताच मोठी बातमी- अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

राज्य प्रतिनिधी- राज्यात अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू

मुसळधार पाऊस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान झालं घरादाराचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झाले आहे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे

ग्रामीण भागातील एंट्रास्ट्रक्चर सर्व कोलमडून पडले आहे याच्यामुळे अनेक लोक बेघर झाले अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत अनेक लोक जखमीही झाले आहेत या सर्व गोष्टी या अतिवृष्टीमुळे आपल्याला पाहायला मिळाल्या सर्वत्र नुकसान झालं असल्याने यामुळे राज्यात सर्वत्र पाहणे आणि राज्यात भेटीगाठी करून लोकांना आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिलासा दिला जाईल यासाठी काम सुरू केले

ज्यांच्या घरात भरपूर पाणी शिरले आहे त्यांना तात्पुरती मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात येत आहे ज्या त्या प्रकारे छोटी मोठी मदत करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे

याकरता तातडीने निधी उपलब्ध करून लोकांच्या झालेल्या नुकसानाकरिता भरपाई करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेतली

जिल्ह्यात ‘पोकरा’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी आर्थिक सहाय्य; 5 एप्रिलपर्यंत अर्जाचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

रक्षाबंधन निमित्त द चिल्ड्रन एड संस्थेस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट..

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

लखपती दिदी’ अभियानाला गती; महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*