vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते .डॉ. वाकोडे यांच्या रुग्ण सेवेचा रावणकर हॉस्पिटल येथे शुभारंभ

कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते .डॉ. वाकोडे यांच्या रुग्ण सेवेचा रावणकर हॉस्पिटल येथे शुभारंभ

 

अकोला : डॉ. मोनिष वाकोडे आणि डॉ. नेहा फाटे (वाकोडे) यांच्या डॉ. रावणकार मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथील सेवेचा शुभारंभ राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड आकाश फुंडकर यांच्या हस्ते आज झाला.

अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह उत्तमोत्तम आरोग्य सेवा येथे उपलब्ध झाल्या आहेत. डॉ. वाकोडे दांपत्याच्या रुग्णसेवेचा गरजू रुग्णांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. मोनिष वाकोडे आणि डॉ. नेहा फाटे (वाकोडे), डॉ. दीपक मोरे, दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर,तुकाराम वाकोडे,डॉ. शंकरराव वाकोडे,इंजि. गजानन फाटे,अॅड. विनोद फाटे,डॉ. अमोल रावणकार आदी उपस्थित होते.

 मधुमेह,उच्च रक्तदाब,हृदयविकार,दमा व श्वसन विकार, थायराईड विकार,किडनी विकार,ताप व संसर्गजन्य आजार,स्ट्रोक व आपातकालीन उपचार,लिव्हर चे आजार ,विषबाधा व सर्पदंश,२४ तास अत्यावश्यक सेवा,अतिदक्षता विभाग उपलब्ध करण्यात आल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.

०००

संबंधित पोस्ट

राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी-राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश 

जिल्हा कारागृहात मार्गदर्शक शिबीर संपन्न

मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या हिंदु धर्मयोद्ध्यांचा कोल्हापुरात भव्य सत्कार !‘मालेगाव स्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याचे काँग्रेसने रचलेले कुंभाड ! – समीर कुलकर्णी यांचा घणाघात

vishwatmaklokswamivarta

श्री विले पार्ले केळवणी मंडळाच्या दोन नवीन इमारतींचे उद्घाटन आणि नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!… हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि