vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांचे निधन**मुकुंद नगर धारावी ते सायन स्मशानभूमी पर्यंत अंत्ययात्रेत शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती

*रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांचे निधन**मुकुंद नगर धारावी ते सायन स्मशानभूमी पर्यंत अंत्ययात्रेत शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती

मुंबई प्रतिनिधी – रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांचे काल रात्री रविवार दिनांक 7 जून रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले.दिवंगत मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा आज सोमवार दिनांक 8 जून रोजी दुपारी ३ वाजता नालंदा सोसायटी मुकुंद नगर धारावी येथील राहत्या घरापासून निघून सायन स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दिवंगत मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांना देशभरातील लाखो रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. येत्या दिनांक 15 जून रोजी केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत दिवंगत मातोश्री जनाबाई जनाबाई देवराम कासारे यांची जाहीर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री दिवंगत जनाबाई देवाना कासारे यांच्या अंत्ययात्रेत भदंत शांतीरत्न; रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे अक्षय आंबेडकर माजी आमदार बाबुराव माने;बाळासाहेब गरुड ; अशाताई लांडगे; भास्कर वाघमारे; तानसेन ननावरे; मिलिंद सुर्वे; सागर संसारे; रमेश जाधव; श्रीकांत भालेराव; सोहेल शेख; जीवन जाधव; आली चौधरी; भगवान धनराज; गंगावणे; अमित तांबे; भीमराव सावतकर; मारीभाई ; आदी अनेक मान्यवर नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबूर येथील घटना टिळक नगर येथील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सात्विक हॉटेल मध्ये तोडफोड…

राष्ट्रीय एकता ग्रूप द्वारा संचालित एकता कोचिंग क्लास याचा गॅदरिंगसमारोह चा उद्घाटन माजी राज्य मंत्री व जालना जिल्ह्याचे लोक प्रिय आमदारअर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते.

vishwatmaklokswamivarta

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव- कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर*

पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल

अन् अंबडच्या जिल्हा परिषद शाळेत १९७२ च्या आठवणींना उजाळाअंबड जि.प. प्रशालेच्या १९७२ चे गेटू-गेदर :१९७२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन..

vishwatmaklokswamivarta