vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

मुंबई प्रतिनिधी-

काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटहीमागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही होत आहे. काही भागात सूर्य आग ओकताना दिसत आहे. मागील दोन दिवसापासून मुंबई शहर आणि उपनगरांत काही ठिकाणी ढगाळ आकाश, विजांच्या कडकडाटासह थांबून थांबून अचानक मुसळधार सतत धारांचा पाऊस सुरू आहे या वेळेला मुंबईसह उपनगरात आणि राज्याच्या इतर भागातही सध्या पाऊस आणि वेगात सुरूच आहे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या छोट्या छोट्या समस्या आता सुरू झाले आहे परंतु सतत पाऊस पडल्यानंतर थोड्यावेळाने विश्रांती घेऊन पुन्हा पाऊस सुरूच आहे

पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये पावसाच्या हलक्या मुसळधार सरी यांच्या सतत धारी पावसाचा चा धुमाकूळ घातल्याचा दिसून येत आहे

संबंधित पोस्ट

सेवा पंधरवडा लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून साजरा करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

अमरावतीत १०० मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता;१५ दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन 

महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’ भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजी* ग्रामीण भागातील गुणवंत आता होणार ‘आयएफएस’ अधिकारी* ‘महाज्योती’च्या प्रशिक्षणातून १०० अधिकारी घडण्याचा नवा विक्रम..

शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात  -जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक

आजपासून रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ, वाचा नवे दर

vishwatmaklokswamivarta

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा