vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

मुंबई प्रतिनिधी-

काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटहीमागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही होत आहे. काही भागात सूर्य आग ओकताना दिसत आहे. मागील दोन दिवसापासून मुंबई शहर आणि उपनगरांत काही ठिकाणी ढगाळ आकाश, विजांच्या कडकडाटासह थांबून थांबून अचानक मुसळधार सतत धारांचा पाऊस सुरू आहे या वेळेला मुंबईसह उपनगरात आणि राज्याच्या इतर भागातही सध्या पाऊस आणि वेगात सुरूच आहे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या छोट्या छोट्या समस्या आता सुरू झाले आहे परंतु सतत पाऊस पडल्यानंतर थोड्यावेळाने विश्रांती घेऊन पुन्हा पाऊस सुरूच आहे

पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये पावसाच्या हलक्या मुसळधार सरी यांच्या सतत धारी पावसाचा चा धुमाकूळ घातल्याचा दिसून येत आहे

संबंधित पोस्ट

राजर्षी शाहू महाराज स्मारकासाठी कोल्हापूर महापालिकेला शाहू मिलची जागा देण्यास तत्त्वतः मान्यता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठक

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा

पालकमंत्र्यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतशेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जिल्हा नियंत्रण कक्षास भेट-आपत्तीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता तात्काळ उपाययोजना राबवा- उपमुख्यमंत्रीआपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा- उपमुख्यमंत्री

शेतकरी व नागरिकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा,जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा