मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…
मुंबई प्रतिनिधी-
काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटहीमागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही होत आहे. काही भागात सूर्य आग ओकताना दिसत आहे. मागील दोन दिवसापासून मुंबई शहर आणि उपनगरांत काही ठिकाणी ढगाळ आकाश, विजांच्या कडकडाटासह थांबून थांबून अचानक मुसळधार सतत धारांचा पाऊस सुरू आहे या वेळेला मुंबईसह उपनगरात आणि राज्याच्या इतर भागातही सध्या पाऊस आणि वेगात सुरूच आहे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या छोट्या छोट्या समस्या आता सुरू झाले आहे परंतु सतत पाऊस पडल्यानंतर थोड्यावेळाने विश्रांती घेऊन पुन्हा पाऊस सुरूच आहे
पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये पावसाच्या हलक्या मुसळधार सरी यांच्या सतत धारी पावसाचा चा धुमाकूळ घातल्याचा दिसून येत आहे