vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

मुंबई प्रतिनिधी-

काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटहीमागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही होत आहे. काही भागात सूर्य आग ओकताना दिसत आहे. मागील दोन दिवसापासून मुंबई शहर आणि उपनगरांत काही ठिकाणी ढगाळ आकाश, विजांच्या कडकडाटासह थांबून थांबून अचानक मुसळधार सतत धारांचा पाऊस सुरू आहे या वेळेला मुंबईसह उपनगरात आणि राज्याच्या इतर भागातही सध्या पाऊस आणि वेगात सुरूच आहे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या छोट्या छोट्या समस्या आता सुरू झाले आहे परंतु सतत पाऊस पडल्यानंतर थोड्यावेळाने विश्रांती घेऊन पुन्हा पाऊस सुरूच आहे

पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये पावसाच्या हलक्या मुसळधार सरी यांच्या सतत धारी पावसाचा चा धुमाकूळ घातल्याचा दिसून येत आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ विकसित भारताचे स्वप्न साकारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीची बैठक संपन्न…

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

शांतता समितीची बैठक;*बकरी ईद शांततेत व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरी करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन*

जिल्ह्यात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश

vishwatmaklokswamivarta

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचाजन्मदिवस वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा 

vishwatmaklokswamivarta

सातारा शहरात माय भारत सरदार वल्लभभाई पटेल यूनिटी मार्चद्वारे दुमदुमला राष्ट्रीय एकतेचा जयघोष**देश एकसंध ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta