vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी

सातारा प्रतिनिधी:

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रकिा धान्य आणि इतर लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (KYC) करणे बंधनकारक आहे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील एकूण 2 लाख 81 हजार 48 शिधापत्रिकाधारकांनी अद्यापपर्यंत ई-केवायसी केलेली नाही. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपली ई-केवायसी केलेली नाही त्यांना ३१ जुलै २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याकरिता अंतिम मुदत दिलेली आहे. ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिका धारकांना रेशनचा लाभ मिळणार नाही आणि त्यांचे शिधापत्रिका निष्क्रिय केले जाऊ शकते. ई-केवायसी न झाल्यामुळे एखाद्या लाभार्थीला धान्यापासून वंचित राहावे लागल्यास त्याची जबाबदारी सबंधित शिधापत्रिका धारकांची राहील

00.0000

संबंधित पोस्ट

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान;१४ हजार लाभार्थ्यांना १२५ लक्ष रुपयांचा झाला लाभ

vishwatmaklokswamivarta

8 एप्रिल रोजी दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन ; कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

जुलै 2025 अखेरचा रविवार ज्येष्ठांसाठी ठरला आनंदोत्सव वार

जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत

राजा रघुवंशी हत्या प्रकरण- हनिमूनदरम्यान मेघालयात बेपत्ता झालेली  सोनम रघुवंशी  सापडली! पोलिसांचा खळबळजनक दावा सी.एम चाही मोठा खुलासा…

एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta