vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी

सातारा प्रतिनिधी:

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रकिा धान्य आणि इतर लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (KYC) करणे बंधनकारक आहे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील एकूण 2 लाख 81 हजार 48 शिधापत्रिकाधारकांनी अद्यापपर्यंत ई-केवायसी केलेली नाही. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपली ई-केवायसी केलेली नाही त्यांना ३१ जुलै २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याकरिता अंतिम मुदत दिलेली आहे. ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिका धारकांना रेशनचा लाभ मिळणार नाही आणि त्यांचे शिधापत्रिका निष्क्रिय केले जाऊ शकते. ई-केवायसी न झाल्यामुळे एखाद्या लाभार्थीला धान्यापासून वंचित राहावे लागल्यास त्याची जबाबदारी सबंधित शिधापत्रिका धारकांची राहील

00.0000

संबंधित पोस्ट

अगस्ति ऋषी मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून अगस्ति ऋषी मंदिर सभामंडप आणि संरक्षक भिंत कामांचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये क्षमता· नवीन फौजदारी कायद्यांवरील ५ दिवसीय प्रदर्शनाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील आज देणार

सुपा MIDC मध्ये उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही ! औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण व सुरक्षितता जपण्यास शासन कटिबद्ध ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याची (PCPNDT) जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जालना महानगर मंडळातील जालना ग्रामीण व पूर्व जालना मंडळात भव्य रक्तदान शिबीरजिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात शिबीर संपन्न.