vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी

सातारा प्रतिनिधी:

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रकिा धान्य आणि इतर लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (KYC) करणे बंधनकारक आहे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील एकूण 2 लाख 81 हजार 48 शिधापत्रिकाधारकांनी अद्यापपर्यंत ई-केवायसी केलेली नाही. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपली ई-केवायसी केलेली नाही त्यांना ३१ जुलै २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याकरिता अंतिम मुदत दिलेली आहे. ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिका धारकांना रेशनचा लाभ मिळणार नाही आणि त्यांचे शिधापत्रिका निष्क्रिय केले जाऊ शकते. ई-केवायसी न झाल्यामुळे एखाद्या लाभार्थीला धान्यापासून वंचित राहावे लागल्यास त्याची जबाबदारी सबंधित शिधापत्रिका धारकांची राहील

00.0000

संबंधित पोस्ट

कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती बैठक,शेतकऱ्यांना बियाणे,खते वेळेत उपलब्ध करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध शासकीय योजनांचीजालना जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा- अध्यक्ष शेरसिंग डागोर 

महिला बचत गटांच्या महिलांचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार’; ३० दिवसांतच विक्रमी बिल वाटप!तब्बल २१२ कोटींचे करसंकलन; ‘ऑनलाइन’ स्वरूपात कर भरण्यास करदात्यांची पसंती!बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग३० जूनपूर्वी कर भरून सवलत घेण्याचे आवाहन!

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास तरे# जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांना दिले निवेदन

धारावी टी जंक्शन तपासे चौकातील हम सब एक है शिल्पाची देखभाल करा, फेस कॉम संलग्न धारावीतील हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta