vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञानप्रदेश

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान..

राज्य प्रतिनिधी-

भारतीय पर्यटन मंत्रालयाने ‘चलो इंडिया’ हा उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत अनिवासी भारतीयांनी अतुल्य भारताचे दूत बनून आपल्या भारतेतर मित्रांना दरवर्षी भारत भेटीवर येण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पर्यटन मंत्रालयाने केले आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत, 30 ई-पर्यटन व्हिसा जारी करण्यात आले आहेत.

या उपक्रमाचा उद्देश म्हणजे भारतातील पर्यटन स्थळे आणि उत्पादने- विशेषतः अल्पपरिचित पर्यटन स्थळे आणि सांस्कृतिक वारसा स्थळे यांचा प्रचार प्रसार करून भारताचा जागतिक पर्यटन बाजारातील वाटा वाढवणे हा आहे. पर्यटन मंत्रालय परदेशातील भारतीय दूतावासांबरोबर तसेच पर्यटन व्यवसायातील भागीदार आणि राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या सहकार्याने परदेशातील संभाव्य स्रोत बाजारपेठांमध्ये पर्यटन प्रचारात्मक उपक्रम राबवत आहे, जेणेकरून देशात पर्यटकांची संख्या वाढेल.

केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 000000

संबंधित पोस्ट

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत विभागीय आयुक्त साधणार पाणीटंचाई व पाणीपुरवठा या विषयावर थेट संवाद २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

सेल्को फाउंडेशन’च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत,प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरणसौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष लेख-सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारी

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते15 मे रोजी लोकार्पण- ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

ठाणे जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई