राज्य प्रतिनिधी-गौरी-गणपती विसर्जनासाठी-कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन
राज्यभरात प्रशासनाकडून मनोरे, प्रसाधनगृहं, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.