vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गौरी-गणपती विसर्जनासाठी-कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन

गौरी-गणपती विसर्जनासाठी-कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन..

राज्य प्रतिनिधी-गौरी-गणपती विसर्जनासाठी-कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन

राज्यभरात प्रशासनाकडून मनोरे, प्रसाधनगृहं, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक-लोणावळा बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी

अनेक वर्षांपासूनच्या सुराज्य अभियानच्या मागणीला यश !खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी कायदा करणार !- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य

निराधारांना अनुदानाचे तीन हजार रुपये मिळणार !* विशेष सहाय्य योजना अनुदान वितरणाला सुरुवात* आधार प्रमाणीकरण असेल तरच अनुदानाचा आधार !* १,१६,६१४ लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर, जानेवारीचे अनुदान जमा…* आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी व मार्च चे अनुदान ६ मार्च रोजी जमा..

पाकिस्तानचा सतत सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर

कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

भारतीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची स्टॉकहोममध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठक