vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पहा म्हणाले,

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते पहा

 राज्य प्रतिनिधी –

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते पहा

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी ज्या गोष्टीला ‘हायड्रोजन बॉम्ब’ म्हटलं, तो काही बॉम्ब नव्हता. ती एक फुसकी लवंगी होती. ना आवाज, ना ऊर्जा! आआता हे स्पष्ट झालं आहे की राहुल गांधी देशातील लोकशाहीशी निगडित संस्थांविरुद्ध एक ठराविक अजेंडा राबवत आहेत.राहुल गांधींचा हा अजेंडा देशाबाहेरील शक्तींच्या अजेंड्याशी जुळतो आहे. या बाह्य शक्ती भारताच्या लोकशाहीवरील आणि संविधानावरील विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून खोटं वातावरण आणि कथानक तयार करण्याचं काम केलं जात आहे, आणि राहुल गांधी त्या कथानकाला इंधन पुरवत आहेत, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते?

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र बोर्डाची : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रात बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊ नका, मंत्री नितेश राणेंचे शालेय शिक्षण विभागाला पत्र ….

vishwatmaklokswamivarta

वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने महापारेषणला ‘पीआरओ पीआर ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड्स-२०२५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

दख्खन जत्रेतून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दख्खन जत्रा 2025 चे उद्‌घाटन- 21 मार्चपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. 

क्रिएटर्स इकॉनॉमी केंद्रासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एमएफएससीडीसी’ आणि ‘एफटीआयआय’ दरम्यान सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, मात्र सिनेमाची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर राहील!

vishwatmaklokswamivarta