vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

राज्य प्रतिनिधी-पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल.

नवले पूलाजवळ एका कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मागील अनेक वाहनांना धडक लागली. धडकेनंतर कंटेनर आणि एका चारचाकी वाहनाला आग लागली, तीन वाहनं क्षणात जळून खाक.अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल.

 ४ अधिकारी आणि ४० जवानांनी जीव धोक्यात घालून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं आणि आग आटोक्यात आणली.

पुणे बंगळुरु महामार्गावर कंटनेरच्या धडकेमुळे वाहनांना लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू, सरकारकडून पीडितांना मदत जाहीर.

संबंधित पोस्ट

🎓📚 भामरागड प्रकल्पातील 26 विद्यार्थ्यांची निट-जेईई विशेष प्रशिक्षणासाठी निवड आदिवासी विकास विभागाचा पुढाकार; फिझिक्सवाला मार्फत दोन वर्षांचे मोफत निवासी प्रशिक्षण.. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची नवी संधी…

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याचे-जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजू भाऊ ताराचंद जाधव यांची जालना जिल्हाप्रमुख (जिल्हा समन्वयक ) म्हणून निवड पदवीधर विभाग कार्यक्षेत्र बदनापूर भोकरदन

3700 प्रगणक व पर्यवेक्षक यांना 15 दिवसीय जनगणना प्रशिक्षण**नागरिक घरबसल्या स्वत:ही करू शकतात ऑनलाईन स्व-नोंदणी* 

जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगले; मात्र शेतीमधील नव्या सुधारणा आणि उत्पादन वाढ दाखवापालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची खरीप हंगामासाठी आयोजित बैठकीत विचारणाकोल्हापूर जिल्हा खरीप २०२६ साठी सज्ज; ३ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन..