vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.🌧️ रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात अतिवृष्टी…

राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.🌧️ रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात अतिवृष्टी…

 

राज्य प्रतिनिधी –

राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.🌧️ रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात अतिवृष्टी.🌧️ ठाणे आणि नाशिकमध्ये संध्याकाळी जोरदार पावसाने नागरिकांना धास्ती बसली.🌧️ हवामान खात्यानं पुढील काही तासांसाठी काही भागांत वादळी वाऱ्याची शक्यता व्यक्त केली.

🍇 सांगलीत, काही भागात पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव.

संबंधित पोस्ट

मुंबई : रविवारीही ध्वनिप्रदूषणातून सुटका; बांधकाम बंद ठेवण्याचे आयुक्तांचे संकेत

सनी देओलचा ‘गदर 3’ 2025 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या कलाकारांना मिळणार संधी

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय टायगर दिन निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं काही दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली.वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; त्याच्या ताकदीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न 560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या..

vishwatmaklokswamivarta

वैशिष्ट्यपूर्ण कृषि उत्पन्न घेणाऱ्या गावांना नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देणार*    *- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

vishwatmaklokswamivarta