vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा . 

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा..

नवी दिल्ली प्रतिनिधी-आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. यावर्षीची संकल्पना “सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती” अशी आहे.नवी दिल्लीत राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन.  देशभरात सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांतील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी संबोधित केले आहे

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे.यावर्षीची संकल्पना “सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती” अशी आहे.नवी दिल्लीत राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. करण्यात आले आहे देशभरात सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांतील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यावेळी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी उपस्थित संबोधन केले की,जेव्हा एक ग्रामीण महिला शेतावर ड्रोन उडवते, तेव्हा ती केवळ पिकांवर फवारणी करत नाही तर तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणते. स्किल इंडिया मिशन आणि स्टार्टअप इंडिया सारखे उपक्रम महिलांना उद्योजक आणि रोजगार निर्माण करणारे बनण्यासाठी सक्षम बनवत आहेत.

संबंधित पोस्ट

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी घोषणा… भाजपा नेते देवेंद्र फडणवीस

सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

महाराष्ट्र कळवळला:राज्यात पूरग्रस्त भागात 112 मृत्यू, 99 बेपत्ता, 1 लाख लोकांचे स्थलांतर; तळिये गावात 49 मृतदेह बाहेर काढले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; योजनेंतर्गत सुविधा कर्जाचे 30 तर महिला समृद्धीचे 25 लाभ्यार्थ्यांची निवड

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 94 प्रकरणे पात्र…

vishwatmaklokswamivarta