vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा . 

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा..

नवी दिल्ली प्रतिनिधी-आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. यावर्षीची संकल्पना “सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती” अशी आहे.नवी दिल्लीत राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन.  देशभरात सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांतील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी संबोधित केले आहे

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे.यावर्षीची संकल्पना “सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती” अशी आहे.नवी दिल्लीत राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. करण्यात आले आहे देशभरात सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांतील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यावेळी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी उपस्थित संबोधन केले की,जेव्हा एक ग्रामीण महिला शेतावर ड्रोन उडवते, तेव्हा ती केवळ पिकांवर फवारणी करत नाही तर तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणते. स्किल इंडिया मिशन आणि स्टार्टअप इंडिया सारखे उपक्रम महिलांना उद्योजक आणि रोजगार निर्माण करणारे बनण्यासाठी सक्षम बनवत आहेत.

संबंधित पोस्ट

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

संसद पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात…सरकारचं आवाहन – विरोधकांनी सहकार्य करावं

एसएसबी परीक्षेच्या मोफत प्रशिक्षणासाठी 17 सप्टेंबरला मुलाखती 

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन· राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मान्यवरआणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणीमुंबईत जलवाहतुकीत लवकरच नवीन तंत्रज्ञान क्रांती..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भ्याड दहशतवादी हल्ला जीवाची बाजी लावत परतवून लावताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीरमरण आलेल्या शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

vishwatmaklokswamivarta