प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड
बॉलीवूड प्रतिनिधी-प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे.
संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. ३३ चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांनी सांगितलं.
यंदाचा ९९वा ऑस्कर सोहळा १४ मार्च २०२७ रोजी होणार आहे.