vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते श्री .नरेश म्हस्के यांच्याशी पर्यावरण प्रेमींचा थेट संवाद**

*शिवसेना खासदार आणि प्रवक्ते श्री .नरेश म्हस्के यांच्याशी पर्यावरण प्रेमींचा थेट संवाद**

मुंबई प्रतिनिधी –

शिवसेना ठाणे जिल्ह्याचे खासदार आणि प्रवक्ते श्री नरेश म्हस्के यांच्यासोबत आनंदमठ ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचे उपाध्यक्ष श्री. मनोज शिंदे यांच्या पुढाकारात,सरचिटणीस श्री.पांडुरंग पाटील यांच्या समन्वयातून मुंबई आणि ठाण्याचे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी मनपा प्रशासन कार्यरत असली तरी लोकसहभाग आणि सेवानिवृत्त मनपा अधिकारी यांच्या अनुभवाचा उपयोग करून ठोस उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे एक समिती गठित करून प्रशासनाचे निर्णय लोकाभिमुख करण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती.यासाठी मुंबई आणि ठाण्यातील जाणकारांनी एकत्र येऊन या मीटिंग साठी श्री.तानाजी घाग यांची नियुक्ती केली होती.

या चर्चेमध्ये ग्लोबल वॉर्मिग,पर्यावरणीय पडझड,प्रशासकीय प्रयत्न,शासकीय उपाययोजना आणि लोकसहभाग या विषयावर विस्तृत भाष्य झाले.

पर्यावरण संतुलनाशी निगडित स्वच्छता,आरोग्य,घन कचरा व्यवस्थापन,वृक्षारोपण आणि जतन,धूर धूळ आणि आवाज प्रदूषण सोबत नद्या नाले प्रदूषण आणि त्यास जबाबदार असणाऱ्या नागरिकांच्या संवेदना जाग्या करून जनजागृती करणे तसेच शासकीय किंवा प्रशासकीय योजना लोकाभिमुख करत असताना त्यामधून रोजगार निर्माण करणेसाठी ठाणे आणि मुंबई मनपा क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्था,बचत गटांना बळ देणे. ह्या विषयावर जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन त्या योजना स्थानिक पातळीवर राबविणे याबाबत ठोस कार्यक्रम सेवानिवृत मनपा अधिकारी आणि पर्यावरण मित्र तानाजी घाग यांचा प्रस्ताव शिवसेना सरचिटणीस पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सुपूर्द केला.श्री.म्हस्के  यांनीही या श्वासाशी निगडीत प्रस्तावास पाठिंबा दर्शविला आहे.

संबंधित पोस्ट

मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच,बेस्ट प्रवासी नागरिकांचे हाल हैराण…

vishwatmaklokswamivarta

सर्विस चार्ज आकारणाऱ्या रेस्टॉरंट, हॉटेलला कोर्टाचा दणका; ग्राहाकांसाठी खुशखबर

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

तेरा वर्षांचा अंधार मिटला… भाजपा नेते सतीश घाटगे यांनी दूर केला श्रीरामनगर वस्तीचा अंधार

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना…

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया; वेळापत्रकास मुदत वाढ..