vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूडसाठी सर्वात मोठे नुकसान. महान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

बॉलीवूडसाठी सर्वात मोठे नुकसान. महान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

बॉलीवूड प्रतिनिधी-

बॉलीवूडसाठी सर्वात मोठे नुकसान. महान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांनी सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.

धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण बॉलीवूड वर शोककळा पसरली आहे गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर देऊळ कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचे ठरविले परंतु आज त्यांची राहत्या घरात प्राणज्योत मावळली सदरची माहिती मिळताच संपूर्ण चित्रपट सृष्टी वर शोक कळा पसरली आहे दरम्यान त्यांच्या घरी येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांसह चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार ही त्यांच्या घरी येण्या जाण्याचा सिलसिला सुरू झाला आहे

त्यांना जवळच्या विरले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याकरता आणण्यात आहे त्यांच्या परिवारातील त्यांचे मुले मुली आणि शोकाकुल परिवार संपूर्ण स्मशानभूमी दाखल झालेले आहेत या सर्व प्रकारामुळे सिनेसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर होत आहे

संबंधित पोस्ट

पिंपरी चिंचवड महापालिका व दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी दरम्यान मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर आयोजित ‘पर्पल जल्‍लोष’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात हुंडा विरोधी सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार हायस्पीड रेल्वेमार्फत हा प्रस्ताव राबविण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुंबई तील गँगस्टर डी. व्हॉट. राव आणि इतर 6 जणांवर हॉटेल मालकाकडून 2.5 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप, सर्वांना अटक..

vishwatmaklokswamivarta

बेघर निवारा केंद्राला भेट देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा बेघरांशी संवाद

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ निर्णय….

vishwatmaklokswamivarta