vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

सातारा प्रतिनिधी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शेंद्रे ता.जि. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखान्यातील उसतोड कामगारांविषयीच्या योजना जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा श्रीमती. निना बेदरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कृषी अधिकारी विलास पाटील यांनी उसतोड कामगारांच्या योजनांविषयी माहिती दिली तसेच ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत याबाबत माहिती दिली.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जिवाजी मोहिते यांनी साखर कारखान्यातील उसतोड कामगारांच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. अॅड. यश गोडखिंडी, लोक अभिरक्षक कार्यालय यांनी आभार प्रदर्शन केले.

0000

संबंधित पोस्ट

विदर्भ , मराठवाडा, तेलंगलना आणि आंध्रप्रदेश या ठिकाणांना एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती -अकोला- तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे

परवानाधारक/ वाहनचालक यांनी भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे-ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारला पदभार..

नागपूर येथे भारतातील सर्वात मोठ्या तसेच अत्याधुनिक मल्टी – स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचं भूमिपूजन. 

मराठा समाजातील युवकांना अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील-व्याज परतावा योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन