vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई धावत्या रेल्वेतून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 5 जणांचा मृत्यू, काही गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मुंबई धावत्या रेल्वेतून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 5 जणांचा मृत्यू, काही गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

ठाणे प्रतिनिधी

मुंबई मध्ये लोकल ट्रेन मधून प्रवास करणारे 5 प्रवासी मुंब्रा स्थानकामध्ये ट्रॅक वरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विरूद्ध दिशेने जाणार्‍या दोन लोकल ट्रेन मधील प्रवासी एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. दरम्यान ट्रॅक वर पडलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेकडून जखमीने दिलेल्या माहितीच्या आधारे फूटबोर्ड वर असलेले प्रवासी खाली कोसळल्याचे सांगण्यात आले आहे. काही जखमींना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले

ठाण्याजवळ असलेल्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना घडली. धावत्या लोकल ट्रेनमधून सुमारे आठ ते बारा प्रवासी खाली पडले. ही घटना सकाळी गर्दीच्या वेळेत घडली. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फास्ट लोकलमधून प्रवास करणारे 8 ते 12 प्रवाशांपैकी काही जण रेल्वे ट्रॅकवर आणि काही प्रवासी स्थानकावर पडले. सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.

मध्य रेल्वेकडून जखमीने दिलेल्या माहितीच्या आधारे फूटबोर्ड वर असलेले प्रवासी खाली कोसळल्याचे सांगण्यात आले आहे. काही जखमींना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. पाच प्रवाशांचा जीव घेणाऱ्या या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वे प्रशासनाकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

संबंधित पोस्ट

संस्कारक्षम अशा बालवयातच पालकांनी पाल्यावर लक्ष द्यावे-: अश्विनी पांचाळ मानसिक दृष्ट्या सक्षम व्हा, कुठलाही तणाव घेऊ नका-: मानसी नोपानी

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार टंचाईग्रस्त 39 गावे आणि 127 पाड्यांसाठी तातडीने 40 टँकर तैनात, ग्रामीण भागाला मोठा दिलासा

आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनाही राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिन सोहळयाचं निमंत्रण. 

vishwatmaklokswamivarta

गुंतवणूकदार उद्योजकांचे कोकण विभागात स्वागत..उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी प्रशासन कटिबद्ध-विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न*

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta