vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. यातील महत्त्वाच्या मुद्दे..

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. यातील महत्त्वाच्या मुद्दे..

विदेश प्रतिनिधी-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. यातील महत्त्वाच्या मुद्दे.

 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं.भारतात आमच्यासाठी हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षण हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्याचे विषय राहिले आहेत. ते आमच्या प्राचीन संस्कृतीचा एक भाग देखील राहिले आहे.

आमच्यासाठी, हवामान बदल हा केवळ ऊर्जेचा मुद्दा नाही; तर तो जीवन आणि निसर्ग यांच्यातील संतुलन राखण्याचा मुद्दा आहे – पंतप्रधान भारत “लोक, ग्रह आणि प्रगती” या भावनेने प्रेरित होऊन अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत आहे:🌱 मिशन LiFE🌳 एक पेड़ माँ के नाम ☀️ आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन 🏗️ आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा गठबंधन 💧 हरित हायड्रोजन मिशन 🌾 जागतिक जैवईंधन गठबंधन🐅 आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स गठबंधन

भारताला आयुष्मान भारत योजना सुरू करण्याचा अभिमान आहे, जी आपल्या प्रकारची सर्वात मोठी आरोग्य कव्हर योजना आहे. आम्ही आमच्या आरोग्य प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर केला आहे. आमच्याकडे पारंपारिक औषध प्रणाली देखील आहेत – पंतप्रधान

जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असतानाही, भारत पॅरिस करारातील आपली वचनबद्धता वेळेपूर्वी पूर्ण करणारा पहिला देश ठरला आहे. भारतासाठी हवामान न्याय हा पर्याय नाही, तर तो एक नैतिक कर्तव्य आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी असे ते यावेळी म्हणाले

संबंधित पोस्ट

नरक चतुर्दशी-दीपावली म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. सबंध भारत देशातच नव्हे तर जगात..

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघाती मृत्यू वन विभागाची माहिती 3 वाघांच्या शिकारीची चौकशी सुरु

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीतील ‘मुक्तीपथ’ अभियानाचा देशाला आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनातून साकारले अभियान

ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे-पीडित मुलीशी व तिच्या कुटुंबीयांशी आदिती तटकरे यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta