vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

लातूर, प्रतिनिधी : चाकूर- किणी यल्लादेवी-वाढोणा बु.-गव्हाण ते जिल्हा सरहद्द रा.मा. २६८ रस्त्यावर अतनुर गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रात तात्पुरता वळण रस्ता करण्यात आला आहे. मात्र, तिरू नदीवरील बॅरेजचे दरवाजे उघडल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद पडू शकते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक उदगीर-घोणसी-कोळनूर-अतनुर-गव्हाण आणि अतनुर-कोळनूर-जळकोट/उदगीर या मार्गावर वळविण्यात आली आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केली आहे. ही अधिसूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.

*****

संबंधित पोस्ट

जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा २०२४ साठी आवेदन पत्रे जिल्हा परिषदेकडून प्राप्त करा !आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी       

प्रत्येकाने आत्मचिंतन केलेच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप सोनवणे महाराज गुरुजी यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम वाळू युनिट स्थापन करणाऱ्यांसाठी संधी;6 मार्चला विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने अन्नधान्य किट वाटप संपन्न

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करताना आचारसंहिता नियमांचे पालन करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर