vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

लातूर, प्रतिनिधी : चाकूर- किणी यल्लादेवी-वाढोणा बु.-गव्हाण ते जिल्हा सरहद्द रा.मा. २६८ रस्त्यावर अतनुर गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रात तात्पुरता वळण रस्ता करण्यात आला आहे. मात्र, तिरू नदीवरील बॅरेजचे दरवाजे उघडल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद पडू शकते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक उदगीर-घोणसी-कोळनूर-अतनुर-गव्हाण आणि अतनुर-कोळनूर-जळकोट/उदगीर या मार्गावर वळविण्यात आली आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केली आहे. ही अधिसूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.

*****

संबंधित पोस्ट

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीरच्या पहलगाव येथे झालेल्या पाकिस्तान समर्पित आतंकवादी यांचा हल्ल्याच्या निषेधार्थ 27 लोक मृत्युमुखी पडले अनेक जखमी झाले त्यावर अभिनेता सलमान खान शाहरुख खान प्रियंका चोप्रा यांनी दिल्या प्रतिक्रिया…..

पाणी हक्क समितीच्यावतीने ‘सर्वासाठी पाणी ‘अहवाल सादर…

आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य पैशाची मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा    – उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण

जिल्हाधिकारी कार्यालयात सदविचारांचे वाण-सणांद्वारे संवाद आणि संस्कार वृद्धिंगत व्हावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नारी शक्ती वंदन’ हे विधेयक देशाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावेल – खासदार नरेश म्हस्के ‘ नारी शक्ती वंदन’ विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा