vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी: देशात 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत आणीबाणी लागू करण्यात आली होती. या काळात सामाजिक व राजनैतिक कारणांसाठी लढा देतांना कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी शासनाने मानधन योजना कार्यान्वित केली असून या मानधनासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
त्यानुसार आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेले पात्र लाभार्थी किंवा त्यांचे हयात पश्चात जोडीदार (पती/पत्नी) ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनीच विहित नमुन्यातील अर्ज व शपथपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 24 नोव्हेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.निश्चित केलेल्या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

आदिवासी बांधवांसाठी असलेल्या धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजनेची-जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी –अतिरिक्त सचिव-डॉ.नवल जीत कपूर

vishwatmaklokswamivarta

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या बसने घेतला अचानक लागली भीषण आग

निवडणूक निरीक्षक दाखलःप्रशासनाचा घेतला आढावा; नागरिकांनाही भेटणार

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन

मुंबईतील सायन कोळीवाडा विधानसभा आमदार कॅप्टन आर तमिल सेलवन  यांनी सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचे आज भूमिपूजन करुन, कामाचा शुभारंभ केला

vishwatmaklokswamivarta