vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बांद्रा कलानगर अरुणोदय वाकस तर्फे ध्वजवंदन पुस्तक प्रकाशन

बांद्रा कलानगर अरुणोदय वाकस तर्फे ध्वजवंदन पुस्तक प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी- रोज सकाळी फिरण्याबरोबर हास्य योगा व्यायाम व ज्येष्ठांची भेट घडून आणणाऱ्या बांदरे पूर्व येथील अरुणोदय वॉकर्स असोसिएशन तर्फे दिनांक 26 जानेवारी 26 रोजी सकाळी साडेसात वाजता कलानगर ब्रिज खाली जिओ मॉल च्या समोर संपूर्ण टीमच्या वतीने ध्वजवंदन व पुस्तक प्रकाशन करण्यात आले यावेळी जेष्ठ नागरिक श्रीराम कृष्ण सखाराम कोरगावकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर लेखक श्री अरविंद रीसबुड लिखित हसरे चेहरे गोड आठवणी या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले यावेळी श्री व श्रीमती शेट्टी श्री व श्रीमती भोगले श्रीमती अंजली रिसोड श्री दिलीप गाडेकर श्रीमती सुधा चुरी श्रीमती उज्वला पोळ व कुंदन तावरे ही मंडळी उपस्थित होती कार्यक्रमानंतर श्री कोरगावकर यांनी ॲक्युप्रेशर सुयोग याची प्रत्यक्ष करून दाखवली तसेच श्री अरविंद रीजबुड यांनी आपल्या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात सहभागी झालेल्या व ज्यांचा वाढदिवस या महिन्यात आहे अशा श्री व श्रीमती भोगले श्रीमती सीमा झिराड श्रीमती उषा सामंत यांचा पुष्प व शुभेच्छा कार्ड देऊन पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार्यानंतर सर्वांना अल्पपोहार देण्यात येऊन कार्यक्रमाची शांतता करण्यात आली श्रीमती शिल्पा शिरोळे यांनी सर्वांचे आभार मानले तर 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रेस बद्दल श्रीमती अंजली रिसोड यांनी माहिती करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीप गाडेकर यांनी केले अशी माहिती सचिव श्री किरण भोगले यांनी दिली

संबंधित पोस्ट

मराठी भाषेवर कुठलेही अतिक्रमण होणार नाही यासाठी सजग राहण्याचे आव्हान-कौतिकराव ठाले पाटील

vishwatmaklokswamivarta

सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन 

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी विभागात आज खंडोबा यात्रा उत्सव पालखी सोहळा

vishwatmaklokswamivarta

भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका-विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे प्रेम जाधव यांची मागणी

राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया – 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन• उत्तरदायित्व ही केवळ पाच वर्षांतून एकदा येणारी निवडणुकीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही; ती प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी आहे…• विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे; गडबड-गोंधळासाठीचे नव्हे…

vishwatmaklokswamivarta