vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शुक्रवार दि.28/03/2025 रोजी सी.बी.डी.. सेक्टर-28 येथे मोरबे मुख्य जलवाहिनीला झालेल्या पाणी गळतीच्या दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. याकामासाठी सदर मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा शुक्रवार दि.28/03/2025 रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत एकूण 07 तास बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात शुक्रवार दि.28/03/2025 रोजी संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच याकालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच शनिवार ‍दिनांक 29/03/2025 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.   याद्वारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, याकालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.

0000000

संबंधित पोस्ट

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावरील संगीत रस्त्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले**किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण*

vishwatmaklokswamivarta

शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती गठीत करावी-महिला व बाल विकास कार्यालयाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान दि. 17.08.2025 (सकाळी 8 वाजेपर्यंत)

पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केले संबोधित.

vishwatmaklokswamivarta