vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरीकेंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरीकेंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

राज्य प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली तसंच नुकसानग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर देत आश्वस्त केलं.

पावसामुळे जे जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई दिली जाईल तसंच टंचाईच्यावेळी ज्या सवलती दिल्या जातात त्या नुकसानग्रस्तांना दिल्या जातील.

केंद्र सरकारही मदत करणार आहे, राज्यासाठी केंद्र सरकार एनडीआरएफसाठी पैसे राखीव ठेवते ते अग्रीम पैसे खर्च करायला सुरुवात केली आहे, जो निधी लागेल तितका दिला जाईल, मदतीसाठी निधीची कमतरता भासणार नाही – मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.

दरम्यान त्यांनी यावेळी पत्रकारांना माहिती देत असताना म्हणाले की येत्या दहा दिवसात मदत देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली

संबंधित पोस्ट

आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, महिला सक्षमीकरणातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील,नेमाने इस्टेट येथे ५ ते ९ फेब्रुवारी कालावधीत कृषीपर्व महोत्सव

vishwatmaklokswamivarta

हज गट आयोजक HGOs/PTOs मार्फत हज 2026 साठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना उरलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 25 जानेवारी 2026 पर्यंत

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील–उपमुख्यमंत्री अजित पवार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित..

vishwatmaklokswamivarta

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार- राज्‍य माहिती आयुक्त गजानन निमदेव