vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालन्यातल्या ऊसतोड मजुराच्या दोन मुली आणि एका मुलाची मुंबई पोलीस दलात निवड.

राज्यातून बातमी जालन्यातल्या ऊसतोड मजुराच्या दोन मुली आणि एका मुलाची मुंबई पोलीस दलात निवड.

राज्य प्रतिनिधी-जालन्यातल्या ऊसतोड मजुराच्या दोन मुली आणि एका मुलाची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे रघुनाथ, यशोदा आणि राधा राठोड या तिन्ही भावंडांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले.

 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील राठोड कुटुंबाने संघर्षावर मात करत इतिहास घडवला आहे. ऊसतोड मजूर आई-वडिलांच्या तीन सख्या मुलांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. रघुनाथ, यशोदा आणि राधा राठोड या तिन्ही भावंडांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले.

 

संबंधित पोस्ट

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्यादृष्टीनेकौशल्य विकास कार्यक्रम तयार करा- मंत्री नितेश राणे

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात”सेवा पंधरवाडा” सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे-कृषी संलग्न विभागांचा सविस्तर आढावा ; कृषी विभागाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त

मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी

महिला व बालविकास विभागाने योजनांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नतीअभियान व RSETI यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा स्तरीय कौशल्य मेळावा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta