vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले महत्वपूर्ण निर्णय. –

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले महत्वपूर्ण निर्णय. –

मुंबई प्रतिनिधी

-आज झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे त्यात सामान्य प्रशासन विभागामार्फत जिल्हा प्रशासन सक्षम बनवण्यासाठी कर्मयोगी संवाद कार्यक्रम आणि राज्यातील जिल्हा परिषदेत त अंतर्गत आरोग्य विभागाकरिता सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांच्या नियुक्ती नियमित होण्याबाबत आणि महसूल विभागामार्फत कार्यक्रम राबवण्याचे निर्णय आणि राज्यात तीन धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाही र अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याकरिता तसेच नगर विकासाच्या इतर कामाचे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते

✅ ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार.  (सामान्य प्रशासन विभाग)

✅ राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)

✅ धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग)

✅ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार. (नगर विकास विभाग

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून तातडीने मदत करावी ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सह्याद्रीच्या कुशीत पर्यटनाचा उत्सव-पाटण येथे २ ते ६ एप्रिलदरम्यान ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करा· महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडी

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढविण्यावर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पुढील १०० दिवसांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा

गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरेल असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अधोरेखित, यामुळे एआय-फर्स्ट पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा आणि उच्च-मूल्य असलेल्या रोजगार निर्मितीला चालना मिळेल विशाखापट्टणममध्ये गुगलने 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा केली – विकसित भारत दृष्टिकोनाशी सुसंगत एआय-चालित सेवांना चालना देण्यासाठी भारतातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे

vishwatmaklokswamivarta