vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आयआयटी मुंबईच्या परीक्षेत कॉपी करताना पकडले गेल्यानंतर एका विद्यार्थ्या ने वसतीगृहात आत्महत्या केली

आयआयटी मुंबईच्या परीक्षेत कॉपी करताना पकडले गेल्यानंतर एका विद्यार्थ्याने वसतीगृहात आत्महत्या केली …

मुंबई प्रतिनिधी-

आयआयटी मुंबईच्या परीक्षेत कॉपी करताना पकडले गेल्यानंतर एका विद्यार्थ्याने काल वसतीगृहात आत्महत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी बी. टेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं प्रश्नपत्रिका सोडवाना या विद्यार्थ्याला पकडलं होतं.

मात्र त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नव्हती, अशी माहिती आयआयटी मुंबईनं काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आयआयटी मुंबईत (IIT Bombay) परीक्षेत मोबाईलद्वारे ‘चॅटजीपीटी’ (ChatGPT) वापरून कॉपी करताना पकडल्या गेलेल्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १८ सप्टेंबर २०२६ रोजी घडली.घटनेची मुख्य माहिती:घटना व विभाग: ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी (Energy Science and Engineering) विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी परीक्षा सुरू असताना मोबाईलवर चॅटजीपीटीचा वापर करताना आढळला होता.प्रशासनाची कारवाई: कॉपी करताना पकडल्यानंतर त्याला परीक्षा कक्षातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले आणि त्याच्यावर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.विद्यार्थ्यांचे आंदोलन: या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि संचालक कार्यालयासमोर एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली व प्रशासनाकडे पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांचा तपास: पोलिसांनी अस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे

संबंधित पोस्ट

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सर्वेक्षणाचा नवा विक्रम..

छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्काराचे- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्वीकारला पुरस्कार 

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख

vishwatmaklokswamivarta

जलशक्ती अभियानपावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) आझाद मैदानावर धडक मोर्चा 

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ बियाणे, खते शेतकऱ्यांना मुबलक उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करा

vishwatmaklokswamivarta