vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाज जालना जिल्हा यांचा आक्रोश मोर्चा

विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाज जालना जिल्हा यांचा आक्रोश मोर्चा

 

जालना प्रतिनिधी सकल मातंग समाज जालना जिल्हा यांचा आक्रोश मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळ्यापासून गांधीचे मन कचेर रोड उड्डाणपूल नूतन वसाहत सभेत रूपांतर झाले यावेळी श्रीकृष्ण पांडव अशोक साबळे निखिल पगारे संदीप खरात सुनील रतन मार्केट डावी गायकवाड संदीप साबळे संतोष तुपसुंदर अंकुश राजगिरे किरण शिरसाट राम सुतार पीटर खंदारे प्रमोद खरात अर्जुन धाकतोडे रवी पांडव विकी हिवाळे सचिन घोडे सचिन लोंढे श्याम सराटे रवी पाखरे संतोष निकाळजे यावेळी उपस्थित होते छायाचित्र किरण खानापुरे

विविध मागण्यांच्या अनुषंगाने तसेच विकास लोंढे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची िशक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने जालना शहरात मंगळवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरु होऊन गांधी चमन, कचेरी रोड, उड्डाणपुल मार्गे नुतन वसाहत येथे आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

विकास लोंढे याचा खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, हा खून खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा, या खून प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग तरुणाबाबत जी घटना घडली, त्यात कारवाई करावी, जालना जिल्ह्यात दलीत समाजाच्या जागांवर काही ठरावी गुंडांनी अतिक्रमण केले आहे, त्याबाबत कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाला श्रीकृष्ण पांडव, अशोक साबळे, निखिल पगारे, संदीप खरात आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाला आमदार अर्जून खोतकर यांनीही भेट दिली आहे.

संबंधित पोस्ट

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

सहकारी साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन योजना’ लागू करण्यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करावा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार· सहकारी साखर कारखान्यांमधून तयार होणाऱ्या उपपदार्थांसाठी स्वतंत्र धोरण आखणार

vishwatmaklokswamivarta

26 तलावाच्या मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत – रोहयो मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धती सांगणारे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळे’चे उद्घाटन

वर्धा जिल्ह्यातील ‘बोर’, ‘धाम’ सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख..