vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राहुल गांधी संविधानाचा अवमान करीत आहेत ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

राहुल गांधी संविधानाचा अवमान करीत आहेत ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

(बिहारमध्ये काँग्रेस आणि आर जे डी समाजात फूट पाडत आहे* *रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित इन्साफ संमेलनाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते उद्घाटन)

 

राज्य प्रतिनिधी पटना -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अल्पसंख्यांकांच्या विरोधात नाही.उलटपक्षी मोदींनी सर्व गरिबांसाठी सुरू केलेल्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ अल्पसंख्यांकांना होत आहे. जनधन योजना मुद्रा योजना आयुष्यमान योजना आदी अनेक योजनांचा देशभरात अल्पसंख्यांकांना लाभ मिळत आहे.काँग्रेस आणि राजद बिहार मध्ये धर्माच्या जातीच्या नावाने समाजात फूट पडत आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी संविधानाच्या नावाचे कव्हर असणारे पुस्तक दाखवून पवित्र संविधान ग्रंथाचा अवमान करीत आहेत.समाजात फूट पाडणारे आणि निवडणुकांवर सतत शंका घेऊन लोकशाही प्रक्रियेचा संविधानाचा अवमान राहुल गांधी करीत आहेत अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज पटना येथे केली.पटना येथे रिपब्लिकन पक्ष आणि पिछाडा मुस्लिम समाजाच्या वतीने इन्साफ संमेलन चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे आदिल असगर अडी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहार मध्ये एन डी ए ला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

00000000

संबंधित पोस्ट

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक‘राह-वीर’ रस्ते अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यायोजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आदिवासी भागाच्या विकासासाठी ‘सीएसआर फॉर चेंज’ उपक्रम

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन,नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही…

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनता पार्टी मंडळाच्या नियुक्त्यांची आज घोषणा*

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार*