vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुण्यात जन आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख च्या सर्व मारेकरांना फाशी द्यावी प्रमुख मागणी पर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही खासदार सोनवणे

पुण्यात जनआक्रोश मोर्चा-बीड जिल्ह्यातील मासाजोग चे सरपंच संतोष देशमुख च्या सर्व मारेकरांना फाशी द्यावी प्रमुख मागणी करण्यात आली जोपर्यंत फाशी देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही खासदार सोनवणे आणि आमदार सुरेश धस, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे, पृथ्वीराज चव्हाण अंजली दमानिया

राज्य प्रतिनिधी-बीड जिल्ह्यातील मसजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुण्यात मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा. पुणेकरांनी संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी हा मोर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा लाल महाल येथून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा लाल महाल, फडके हौद चौक, खडीचे मैदान चौक, ऑगस्ट चौक, लडकत पेट्रोल पंप, नरपतगिरी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दरम्यान. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर आणि देशमुख कुटुंबीय सहभागी यावेळी सहभागी झाले यावेळी उपस्थित मान्यवर ची भाषणे झाली त्यांनी कायदा सुव्यवस्था तसेच आकाचे आका म्हणून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच राजीनामा देण्याची मागणी यावेळी केली आमदार सुरेश धस यांनी एकेक घटनेची संबंधित गुन्ह्याच्या प्रत्येक मुद्द्यावर जन आक्रोश मोर्चामध्ये मनाले की बीडचा तालिबान होतो आहे या सर्व घटनांना वेळीच आवरणा गरजेचे आहे सर्व नेते मंडळीची एक मुखाने एकच मागणी असून बीड जिल्ह्याचे मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे याकरता आमचे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे खासदार सोनवणे ही म्हणाले आणखी जे संबंधित आरोपी आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली

संबंधित पोस्ट

पाणीपुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीक्षेत्रीय स्तरावर भेटी देण्याचे निर्देश- मंत्री गुलाबराव पाटील

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .

दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा तणाव न घेता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षा द्या

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल – इंदापूर टप्प्याचे काम,डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार· राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती..

vishwatmaklokswamivarta

नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक-भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी