vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६वा वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६वा वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या

राज्य प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६वा वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आपल्या एक्स अकाउंट वर दिल्या आहे

१९९९ साली शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा जपत, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी परिवर्तनवादी समाजकारणाला आदर्श मानत, आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाभरणी केली.

आपण गेल्या २६ वर्षांत सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोन्ही भूमिका बजावत, देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच राज्यकारभारात भरीव योगदानासह नवी कलाटणी दिली.

आपण असाच लोकाभिमुख समाजकारण आणि राजकारणाचा प्रवास निरंतर करत राहणार आहोत.

आजच्या वर्धापन दिनानिमित्त, येणाऱ्या काळातही आपण भारतासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम देण्याचा प्रबळ निर्धार करत, उद्याच्या शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूया! पुन:श्च सर्वांना शुभेच्छा…!मी राष्ट्रवादी,  मी महाराष्ट्रवादी..! #राष्ट्रवादीचा_२६वा_स्थापना_दिवस निमित्ताने आज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आपल्या एक्स अकाउंट वर दिल्या आहे

संबंधित पोस्ट

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

vishwatmaklokswamivarta

केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थींना द्यावा- खासदार विशाल पाटील- दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार,माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे काय म्हणाले ते पहा…या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी केली आणि….

vishwatmaklokswamivarta

वैष्णवी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया …

देवाभाऊ मराठवाडा महाराष्ट्रात आहे का?” डॉ. संजय लाखेपाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसनं केलेल्या निंदनीय वक्तव्याचा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसनं पंतप्रधानांची लोकसभेत माफी मागावी, असं रिजिजू म्हणाले.

vishwatmaklokswamivarta