vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कण्हेर धरण*धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

*कण्हेर धरण*धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

स्थानिक प्रतिनिधी

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणारा पाऊस व धरणामध्ये येणारा येवा लक्षात घेता, *दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१:०० वा विसर्ग ३००० क्युसेक ने कमी करून धरणाच्या सांडव्या वरून ११३०० क्युसेक व विद्युतगृहातून ७०० क्युसेक असा एकूण १२००० क्युसेक विसर्ग वेण्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.* तसेच सोडण्यात येणार्‍या विसर्ग मध्ये पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येवा नुसार बदल होऊ शकतो.

धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी.

*पाण्याखाली गेलेले पूल*१. हमदबाज- किडगाव पूल २. ⁠करंजे- म्हसवे पूल कार्यकारी अभियंता कृष्णा सिंचन विभाग, सातारा

00000

संबंधित पोस्ट

माविमची साथ आणि परिश्रमाच्या जोडीतून अगरबत्ती उद्योगाचा दरवळ

खंडाळा तालुक्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा छाननीबाबत खुलासा

vishwatmaklokswamivarta

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण

जिल्हा पाणी व स्वच्छता समिती बैठक जलजीवन मिशन’साठी कालबद्ध कार्यक्रम राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी