vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस. 

बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस.

राज्य प्रतिनिधी-बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस. होता यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 201 – बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचाराची ‘सांगता सभा’ येथे प्रमुख उपस्थिती.

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी  काल प्रचाराचा शेवटचा दिवस  होता. त्यानंतर प्रचाराच्या धुमधडाका थांबला परंतु यावेळी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि मंत्रिमंडळाने मोठ्या संख्येने बारामती मध्ये शेवटच्या प्रचाराच्या दिवशी हजेरी लावून मोठी उपस्थिती दर्शवली यावेळी मतदान रेकॉर्ड ब्रेक करेल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही म्हणाले आहेत या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीमध्ये झालेल्या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, उदय सामंत, रामदास आठवले यांच्यासहा महायुतीतले नेते उपस्थित होते.

 यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री मकरंद जाधव-पाटील, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार रामराव वडकुते, खासदार पार्थ पवार, खासदार सुनील ताटकरे, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकासाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट-भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार..

राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राच्या प्रभावी नेतृत्वामुळे संकटातही देश स्थिर; महाराष्ट्र शासन केंद्राच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेल

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात दि.१५ व १६ रोजीव्यसनमुक्तीचा जागर; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘अपना भांडार’च्या माध्यमातूनखरेदी विक्रीची साखळी उभारणार- पणन मंत्री जयकुमार रावल

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta