vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

*सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन

*सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन*

*छ. संभाजीनगर / प्रतिनिधी* – सत्यशोधक समाज प्रतिष्ठानतर्फे सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त “सत्यशोधक समाज आणि आजचे वास्तव” या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन बुधवार, दि. २4 सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५ वा. मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल, टीव्ही सेंटर रोड, सलीम अली सरोजवळ, हडको, छ. संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. डॉ. आर. शेळके (सत्यशोधक समाज कार्यकर्ते) हे असणार आहेत. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. सुधाकर शेलार (सत्यशोधक अभ्यासक, अ.नगर) आणि प्रा. नूतन माळवी (सत्यशोधक महिला अभ्यासक, वर्धा) यांचे मार्गदर्शन होणार आहे.

या प्रसंगी साथी सुभाष लोमटे, प्रा. राम बाहेती, अॅड. शिवाजी शिंदे, डॉ. भीमराव बनसोड, अॅड. भगवान भोजने, प्रा. डॉ. संजय मून, सुभेदार सुखदेव बन, नौशाद उस्मान, सुभाष महेर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड. के. ई. हरिदास (अध्यक्ष, सत्यशोधक समाज प्रतिष्ठान), इंजि. चेतन राऊत, प्रा. भारत सिरसाट, ॲड. वैशाली डोळस, डॉ. समाधान इंगळे, अनंत भवरे, इजि. महेश निनाळे, सविता अभ्यंकर, ग.ह. राठोड, डॉ. नवनाथ गोरे, रतनकुमार साळवे, डॉ. अरूण कांबळे, कॉ. मधुकर खिल्लारे, डॉ. सविता लोंढे, आशा डांगे, कॉ. वसुधा कल्याणकर, रामदास अभ्यंकर, डॉ. धोंडोपत मानवतकर, सुधाकर निसर्ग, अमरदीप वानखडे, भाऊ पठाडे, रमेशचंद्र धनेगावकर, डॉ. अविनाश अंकुशराव, प्रभाकर आरसूड, धम्मरक्षित सामुद्रे, अॅड. उमेश इंगळे, राहूल इंगळे, शिवनाथ पवार, प्रा. सुनिल वायसळ, प्रा. सुनिल बनकर, प्रा. गोपालकृष्ण खोमणे, विष्णू वखरे, निशांत पवार, वसंत जोगदंड प्रा. मारूती दवणे आदींनी केले आहे

संबंधित पोस्ट

आयुष्यभर झिजलेल्या लेखणीचा ऐतिहासिकसन्मान..!बुलढाण्यात ’पत्रयोगी जीवनगौरव’ पुरस्कार ठरला भावस्पर्शी-केंद्रीय आणि राज्याचे मंत्रीसह जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून ४ टक्के व्याज सवलत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यास यश

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्याअंतर्गत सुरक्षेचा आढावा…

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी- पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी

२०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आरटीई २५% (RTE) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. सय्यद अशफाक अली.डॉ बी. बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर …

vishwatmaklokswamivarta

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधीआपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीत जनजागृतीची प्रभावी मोहीम