vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

 

जालना (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात आज विजय जल्लोष साजरा करण्यात आला. जालना शहरातील वीर सावरकर चौक येथे आयोजित या कार्यक्रमाला माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर, माजी आमदार कैलासजी गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, उपमहापौर राजेश राऊत, बद्रीनाथ पठाडे, युवानेते अक्षय गोरंटयाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाची सुरुवात फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “भाजपा जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हा विजय पंतप्रधानांच्या नेतृत्वावर व केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.

 

यावेळी वीरेंद्र धोका, विजय कामड, सिद्धिविनायक मुळे, सोपान पेंढारकर, सुनील पवार, अमोल कारंजेकर, गोविंद ढेंबरे, सुनील खरे, अमोल धानुरे, नारायण पवार, सुजित जोगस, शिवराज नारीयवालेसिद्धेश्वर हाजबे, देविदास देशमुख, राजेश जोशी, शिवराज जाधव, अर्जुन गेही, रोषण चौधरी, रोहित भूरेवाल, दिनेश व्यास, विजय पवार, राजेश शर्मा, नागेश अंभोरे, विकास कदम, बद्रीनाथ जांगडे, उमेश अग्रवाल, विष्णू डोंगरे, शाम उगले, गौरव गोधेकर, राजेश देसार, रमेश दानवे, शिवाजी गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती.

संबंधित पोस्ट

देशाला ‘संपन्न ऊर्जा’ राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे बळ मिळणार**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*राज्य शासनाचा अणुऊर्जा निर्मितीसाठी कंपन्यांशी सामंजस्य करार*२५, ४०० मेगावॅट अणुऊर्जा व १,२३,५०० रोजगार निर्मिती**एकूण गुंतवणूक ६,५०,००० कोटी*

महापौर सौ.सुजाता पाटील यांनी घेतला घणसोली, ऐरोली, दिघा विभागातील जलस्थितीचा आढावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सामान्यांसाठी समर्पित’ ही भावना दाखवली,ध्वजारोहणानंतर ताफ्याला थांबवून जखमी दुचाकीस्वाराला मदत केली

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान-महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी…

vishwatmaklokswamivarta

पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये- ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम

दिव्यांग सशक्तीकरणाचे काम करणाऱ्या संस्था,व्यक्तीचे पुरस्कारसाठीअर्ज सादर करावेत.