vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भाजपा आमदार तामिळ सेलवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भाजपा आमदार तामिळ सेलवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी | सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भाजपा आमदार तामिळ सेलवन यांच्या नेतृत्वाखाली  भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. “घराघर तिरंगा, प्रत्येक हृदय हिंदुस्तानी” या घोषणांनी दुमदुमलेल्या या यात्रेची सुरुवात विजय नगर, आंबेडकर नगर आणि म्हाडा चाळ येथून झाली. यात्रा एमजीआर चौक मार्गे आमदारांच्या कार्यालयात पोहोचली, त्यानंतर मक्कावाडी जंक्शन, कोळीवाडा जंक्शन, हनुमान मंदिर, सायन हॉस्पिटल जंक्शन, गांधी मार्केट आणि माटुंगा सर्कल मार्गे पुढे जात पूर्ण झाली.

या तिरंगा यात्रेत भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष रवि राजा, मंडळ अध्यक्ष, सर्व वार्ड अध्यक्ष, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले. हातात तिरंगा लहरवत “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम”च्या घोषणा देत वातावरण देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या रंगात रंगले होते.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात3 हजार 953 उपक्रम राबविल्याची प्रथमच नोंदअप आधारित महाकृषी खरीप मोहिम यशस्वी..

ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची ब्रिटिशकालीन बंकर, ऐतिहासिक वास्तूंना भेट

vishwatmaklokswamivarta

ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

vishwatmaklokswamivarta

चीनची अडवणूक   भक्तांचे व्हिसा रोखले कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेले पुण्यातील 52 महादेव भक्त नेपाळमध्ये अडकले

मुंबईत ज्यांचे स्वतःचे वा वडिलोपार्जित घर नाही आणि जे भाडयाने राहतात त्यांना दरमहा ५००० रूपये भाडे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयाच्या ठिकाणी उदा. पुणे, नागपूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या स्वतःचे घर शहरात असलेल्या भाडेकरूंना ३००० रूपये देण्याची मागणी-ब्लॅक पँथर पक्षा ने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील मावळ  तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू. ३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.