vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ईशान्य भारताच्या विकासाला नवी गती देणारा ऐतिहासिक निर्णय! 🇮🇳केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार 

ईशान्य भारताच्या विकासाला नवी गती देणारा ऐतिहासिक निर्णय! 🇮🇳केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार

राज्य प्रतिनिधी-

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या करारामुळे ऊर्जा क्षेत्र, गुंतवणूक आणि आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार असून संपूर्ण ईशान्य भारताच्या प्रगतीला चालना मिळणार आहे. नागालँडमधील तेल, वायू आणि खनिज संपत्ती भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासोबतच आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल.

ईशान्येतील जवळपास ८०% क्षेत्र AFSPA मुक्त झाले असून संपूर्ण प्रदेश AFSPA मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘राष्ट्र प्रथम’च्या भावनेतून ईशान्य भारताचा सर्वांगीण विकास हा सरकारच्या प्राधान्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे.

केंद्र, आसाम आणि नागालँड यांच्यातील हा करार सहकारी संघराज्यवाद आणि सामायिक विकासाच्या भावनेचे उत्तम उदाहरण आहे

संबंधित पोस्ट

नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला पदभार

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना आता  सीमांकनासह विशिष्ट क्रमांक दिला जाणार..

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी वाई तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना..

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

भारताची पहिलीने सर्वात पहिले स्वदेशी सर्वेक्षण नौका (एसव्हीएल)एनआयएस संधायक मलेशियातील क्लांग बंदराला भेट दिली

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न